मुंबई : राज्य सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पथकरातून एसटी महामंडळाच्या बसला वगळले आहे. त्यामुळे मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी आणि लालबहाद्दूर शास्त्री मार्ग या पाच प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या बसला पथकर भरावा लागणार नाही. दररोज राज्यभरातून एसटीच्या सुमारे २ हजार बस येतात. या एसटी बसला सुमारे १०० रुपये पथकर द्यावा लागत होता. मात्र, आता पथकार माफ झाल्याने एसटी महामंडळाची दरदिवशी सुमारे २ लाख रुपयांची बचत होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा