ओदिशामधील रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे अनेक सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून एसटी महामंडळानेही शनिवारी आयोजित केलेला वर्धापन दिन सोहळा रद्द केला.ओदिशामधील बालासोर जिल्ह्यातील शालिमार- चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांची धडक झाली. या अपघातात २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर, ५०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा