मुंबई : प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आगारे खड्डेमुक्त करण्यासाठी दस्तुरखूद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीला ५०० कोटी रुपये निधी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार नियुक्त केले. मात्र आजही एसटीची बहुसंख्य आगारांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी एसटीला मिळालाच नसून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा