मुंबई : देशाची विकासमार्गावर वेगाने घोडदौड सुरू असून २०४७ मध्ये विकसित देशांमध्ये त्याची गणना होईल आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची होईल. राष्ट्रउभारणीसाठी तरुणांचे योगदान महत्वाचे असून नवनवीन संकल्पना घेऊन त्यांनी नवभारताचे शिल्पकार व्हावे. तेजांकित तरुणच देशाचे भविष्य आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळय़ात केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा