आपल्या सामाजिक, राजकीय भावना इतक्या तीव्र आहेत की आपल्याला परप्रांतीयांचे अतिक्रमण लगेच समजते. त्यावरून आपण दगड उचलून तो भिरकवायलाही तयार असतो. पण पर्यावरणीय भावना संवेदनशील नसल्याने आपल्याला वन्य प्राण्यांच्या हद्दीत झालेले मानवी अतिक्रमण समजत नाही. बिचाऱ्या वन्य प्राण्यांना तर त्यांच्यावर बाहेरून होणाऱ्या अतिक्रमणाबरोबरच अंतर्गत संघर्षांलाही तोंड द्यायचे असते. हा संघर्ष थांबविण्यासाठी वेळ आली आहे ती हद्द आखून घेण्याची!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा