प्रत्येकाचं आपापलं असं एक जग असतं. स्वतभोवती फिरणारं. बाहेरच्या जगातल्या समस्या, दुखं आणि वेदना त्या जगाच्या आसपासदेखील नसतात. अचानक काही तरी घडतं आणि बाहेरचं जग आपल्या जगात मिसळून जातं. सगळं काही सुरक्षित, छान असल्याची समजूतही धुरकट होऊ लागते. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. आपल्या जगातच आपण रमून राहिलो, याचा पश्चात्तापही होतो आणि बाहेरच्या जगाशी मिसळण्याची धडपड सुरू होते. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या जन्माची कहाणीही काहीशी अशीच!..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा