मुंबई : उसाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चालू हंगामातील १६ कारखाने बंद झाले आहेत. परिणामी राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. प्रामुख्याने सहकारी कारखान्यांना शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ देण्यासाठी पैशांची चणचण जाणवत असून, गत हंगामातील कर्जाचा डोंगरही कायम आहे. कारखान्यांकडून कर्जाची फेररचना करण्याची मागणी होत असून, राज्य सरकारही सकारात्मक असल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा