मुंबई : राज्यात उसाचा गाळप हंगाम सुरू असतानाच साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल ३३०० रुपये इतक्या निचांकी पातळीवर आले आहेत. २०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक डोलारा अडचणीत आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा