मुंबई : यंदाच्या गळीत हंगामात देशभरात उसाचा तुटवडा जाणवला. हंगाम उशिराने सुरू होऊन ही जेमतेम ७० – ८० दिवस गाळप करून कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. १५ फेब्रुवारीअखेर देशातील ७७ कारखाने बंद झाले आहेत, त्यात राज्यातील २५ कारखान्यांचा समावेश आहे. आजअखेर देशभरात एकूण १९७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा