मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दोन महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तर ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळणार की नाही, या मुद्दय़ावरही निर्णय होणार असल्याने या सुनावण्यांकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा