मुंबई : इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम परीक्षा संपेपर्यंत अंतिम टप्प्यात येते. मात्र यंदा पेपर वाटपाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने घातलेल्या घोळामुळे अद्यापपर्यंत मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पोहचल्या नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तसेच शिक्षकांकडे पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या किती आहे, याबाबत राज्य मंडळाकडून व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती मागवल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा