मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात केल्यामुळे ठाणे व भिवंडीकरांनाही दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – Horse Cart Race on Mumbai Highway : मुंबईतील हायवेवर रंगला टांग्यांच्या शर्यतीचा थरार! Video Viral होताच गुन्हा दाखल

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड

हेही वाचा – वरळीतील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांतर्फे ‘शैक्षणिक मार्गदर्शन मोहीम’

पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये ३० नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम १, २ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा स्थिर झाल्यानंतर शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी पाणीकपात मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही या पाणीकपातीचा परिणाम झाला होता. मात्र, आता पाणीकपात मागे घेतल्यामुळे मुंबईसह ठाणे व भिवंडीकरांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader