मुंबई : धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मालाड, मालवणीतील अक्सा गावातील १४० एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार बुधवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक जमीन मोजणीसाठी अक्सा गावात गेले असताना स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला. नागरिकांनी पथकाला घटनास्थळावरून पिटाळले. दरम्यान, जमीन मोजणीवर जिल्हाधिकारी कार्यालय ठाम असून एक-दोन दिवसांत पोलीस बंदोबस्तात प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा