सांगलीत शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीच्या आधी त्यांची जात विचारल्या जात असल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्र्यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, याप्रकरणावरून पुन्हा ठाकरे गटाकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे. हा प्रकार खरोखर चुकून झाला की जातनिहाय माहिती गोळा करण्यासाठी केंद्रातील एखाद्या सडक्या मेंदूने ही नवी ‘चोरवाट’ निर्माण केली? असा प्रश्न ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा