मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. परिणामी, या प्रकल्पास विलंब होण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा