मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून गेली तीन वर्षे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत पालिका आयुक्तांची म्हणजेच प्रशासकांची राजवट सुरू आहे. गेली तीन वर्षे महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे तीन अर्थसंकल्प प्रशासकांनीच सादर केले. सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे मंजूर झाली, कार्यादेश देण्यात आले. महापालिकेची निवडणूक आता आणखी पुढे ढकलली असून आणखी किमान सहा – सात महिने प्रशासक राजवटच राहण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा