मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटाच्या मतदार यादीची काटेकोर छाननी करण्यात आली होती. मात्र, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी यादीबाबत घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा यादीच्या छाननीचा आग्रह धरला आहे. मतदारांची संख्या आणि आक्षेपांचे स्वरूप यामुळे एका दिवसात छाननी करणे आणि त्याचा अहवाल सादर करणे शक्य झाले नसते. त्यामुळे, निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असा दावा मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयात केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा