मुंबई, नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चार सौ पार’चा नारा दिल्याने पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदलले जाईल या चर्चेने दलित समाजात अस्वस्थता पसरली आहे. भविष्यात संविधान बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशी भीती आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. यासंदर्भात राज्यातील लहान-मोठ्या आंबेडकरी संघटनांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या बैठकांमधून चिंतेचा सूर उमटू लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा