मुंबई : बहुमजली झोपड्यांतील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनांचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला. सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. झोपडपट्ट्यांमधील पोटमाळा आणि लॉफ्ट संरचनेला पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा