मुंबई : शहरांना बकाल स्वरूप प्राप्त करणारी बेकायदा फलकबाजी यापुढे केली जाणार नाही. कार्यकर्त्यांनाही तसे आदेश दिले जातील, अशी लेखी हमी सात वर्षांपूर्वी देऊनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांवर अवमान कारवाई का करू नये ? अशी विचारणा करून उच्च न्यायालयाने गुरूवारी राजकीय पक्षांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. मुंबई, पुण्यासह राज्यात बेकायदा फलकांची वाढती संख्या भयावह असून ही स्थिती दुर्दैवी असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा