करोनाकाळात पोलिसांच्या रिक्त पदांची संख्या तीन पटीने वाढल्याचे खुद्द राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे. पोलिसांच्या रिक्त पदांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे प्राथमिक कारण हे करोना असून करोनाकाळात भरती प्रक्रियेला स्थगिती दिली गेली. शिवाय करोनामुळे अनेक पोलिसांचा मृत्यू झाला, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्याचवेळी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी हमीही न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यावर रिक्त पदे भरण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हे स्पष्ट करणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा