मुंबई : महाराष्ट्र सरकारने सीमावर्ती भागातील ८६५ गावांना दिलेला ५४ कोटी रुपयांचा आरोग्य निधी कर्नाटक सरकारने रोखल्यामुळे विधान परिषदेत मंगळवारी विरोधक आक्रमक झाले. कर्नाटक सरकारची दादागिरी रोखायलाच हवी, असा इशारा देत त्यांनी मराठी अस्मितेवर वारंवार घाला घातला जात असताना हे सरकार गप्प का, असा सवाल करीत विरोधकांनी मुख्यमंत्री बोम्मई सरकारविरोधात सदनात जोरदार घोषणा दिल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा