मुंबई : मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी समुद्रात एका बाजूचा गर्डर स्थापन झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूचा गर्डर स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र सोमवारी झालेल्या वादळामुळे समुद्रही खवळलेला असून दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. हे काम आता दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान संपूर्ण सागरी किनारा मार्ग सुरू होण्याची मुदत आता जूनच्याही पुढे जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा