वांद्रे शासकीय पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २१२० घरे अर्थात निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. मात्र या घरांचे काम संथ गतीने सुरू असून आता या घरांचे काम मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक झालेल्या इमारतीतील चतुर्थ श्रेणीतील ५५० कर्मचाऱ्यांना प्राधान्याने नवीन इमारतीत स्थलांतरीत केले जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा