मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसरी लोकसभा निवडणूकही एकतर्फी होईल, असे बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवलेले निष्कर्ष आणि भाजपसमर्थक तसेच अनेक माध्यमांचे अंदाज खोटे ठरवत भारतीय मतदारांनी मंगळवारी दहा वर्षांनी प्रथमच संमिश्र कौल दिला. ४०० चा आकडा दूरच, परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० चा आकडाही पार करता आला नव्हता. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला तर २५० जागांच्या पुढे मजल मारता आली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा