मुंबई : देशातील इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. त्याला विरोध करण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांची पत्रकार परिषद घेऊन चढाओढ सुरू होती. त्याच वेळी जालनात मराठा आंदोलन करणाऱ्या बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला होता; पण त्याबद्दल बोलण्यास एकाही मंत्र्याला किंवा नेत्याला वेळ नव्हता. या आंदोलनाची माहितीच या सरकारजवळ नव्हती. हे सरकार ‘एक फुल, दोन हाफ’ नेत्यांचे आहे, असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा