मुंबई: कोविड अगोदर किंवा त्यानंतरच्या काळात मृत्यू झालेल्या कर्जदारांच्या विधवा पत्नीशी सौजन्याने वागा अशा सूचना विधान परिषेदच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. उदयकाल फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील १८० हून अधिक एकल महिलांच्या तक्रारींची माहिती गोळा करून ती डॉ. गोऱ्हे यांच्याकडे सादर केली होती. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे या महिलांचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्यांचे उत्पन्नाचे साधन संपले आहे. त्यामुऴे सहकारी बॅंका व सहकारी पतसंस्था ह्यांनी कर्जदारांच्या वारसांना, विशेषत विधवा महिलांना कर्जफेडी बाबत कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. त्यांच्याशी सौजन्याने वागावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा