मुंबई : उंच दहीहंडी फोडण्याच्या आमिषापोटी रचलेले थर कोसळून जखमी झालेल्या एकाही गोविंदाला अद्याप विम्याचा एक रुपयाही मिळालेला नाही. राज्य सरकारने लाखो रुपये खर्च करून गोविंदांना विम्याचे कवच दिले, मात्र उत्सव सरल्यानंतर विम्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या संघटना आणि संबंधित गोविंदा पथकांच्या अनास्थेमुळे अनेक जायबंदी गोविंदाच्या वैद्याकीय उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांना पदरमोड करावी लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा