मुंबई : सुमारे सव्वासात कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अहमदनगरमधील कंपनीच्या दोन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. आरोपी पती-पत्नी आहेत. तक्रारदार व साक्षीदाराने आरोपींच्या कंपनीला भांडवल व कच्चा माल पुरवला होता. तक्रारदार व साक्षीदार यांना उत्पादन सवलतीच्या दरात देण्याचा व्यवहार ठरला होता. पण आरोपींनी कमी उत्पानाचा पुरवठा करून अपहार केल्याचा आरोप आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा