मुंबईतल्या चेंबूर भागात सोमवारी एक भीषण अपघात घडला. केस कापून येतो असं सांगून निघालेले दोन तरूण घरी परतलेच नाहीत. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा हेअरकट ठरला कारण चेंबूर हायवेवर झालेल्या या अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. टिळक नगर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा