मुंबई : बदलापुरातील घटनेनंतर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला हवी होती, पण तेच या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केला. बदलापूरप्रमाणेच ठिकठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. बहीण सुरक्षित नाही आणि कंसमामा राख्या बांधत फिरतो आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा