पुढील वर्षी राज्यात आणि देशभरात अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप करताना सर्वपक्षीय नेतेमंडळी आक्रमक होताना दिसत आहेत. सोमवारी मुंबईची पावसामुळे झालेली तुंबई पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी रस्त्यावर उतरले. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला आहे. शिंदेंच्या मुंबई भेटीवर ठाकरे गटाकडून आता तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा