महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांतर्फे देण्यात आला आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास आणि गर्दी वाढत राहिल्यास करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील कोविड -१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी या लाटेच्या संकटाबद्दल माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या ही दुसर्या लाटेत नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट असण्याची शक्यता आहे. सक्रिय रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज असल्याचे असे डॉ. शशांक जोशी यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखातीत म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा