मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांवर उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांमुळे मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडल्याचा अनुभव मतदारांना आला. मतदान केंद्रांवर सर्वसामान्य मतदार, अंपंग आणि वृद्धांसाठी विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साह दिसून आला. संध्याकाळपर्यंत जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. मतदारयादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनुभवही मतदारांना आले. मात्र विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्यामुळे मतदान केंद्रांवर कुठेही रांगा दिसत नव्हत्या. मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांची मात्र कसोटी लागत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा