महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समृद्ध किनारा लाभला आहे. मात्र, पारंपरिक व्यवसाय व पर्यटनाखेरीज या किनाऱ्यांचा व सागरी क्षेत्राचा विशेष वापर होताना दिसत नाही. यात वेगळा दृष्टिकोन ठेवून काम केल्यास महसूल, पर्यटनास चालना तसेच सागरी क्षेत्राचे व्यवस्थापन होऊ शकेल. याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यरत आहे. मंडळाने जलपर्यटन, सागरी सुरक्षा, स्थानिकांना रोजगार व सागरी क्षेत्राचे व्यवस्थापन, अक्षय्य ऊर्जेचा वापर, भविष्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदींबाबत धोरणात्मक व नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. सामान्य माणसाला यातून काय मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्याशी केलेली ही बातचीत.
अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा