मुंबई : घरातून मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडलेले मतदार तासंतास परतलेच नाहीत. मोबाइल जवळ नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही साधता येत नव्हता. परिणामी, मतदारांच्या नातेवाईकांची घालमेल सुरू झाली. काही नातेवाईकांनी तर थेट पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार करण्याची तयारीही केली. मात्र मतदान केंद्रातील रांगेत तासंतास खोळंबलेले मतदार तीन-चार तासानी घरी पोहोचले आणि अखेर त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा