मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या माध्यमातून, लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. या अभियानामुळे देशात केवळ राज्यामध्येच भूजलपातळीत वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. मृद व जलसंधारण विभाग आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्तीपत्राच्या वितरण सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा