मुंबई : गेल्या आठवड्यात महानगरपालिकेने पवई अँकर ते मरोशी जलबोगदा दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित केली. या कामासाठी ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर बाधित परिसरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. मात्र, आठवडा उलटून गेल्यांनतरही अंधेरीमधील चकाला परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा