पत्री पूल आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच होऊन बसलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जास्त काळ पत्री पुलाच्या समस्येने कल्याण डोंबिवलीकर त्रासले आहेत. जुना पत्रीपूल पाडण्यात आला. त्यामुळे सगळा भार नव्या पुलावर आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच होऊन बसली आहे. दहा मिनिटांचं अंतर कापण्यासाठी कधी कधी दीड तास लागतो. त्यामुळे कल्याणचा पत्रीपूल कधी उभारला जाणार? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. अशात कल्याणच्या ‘गली बॉय’ने म्हणजेच रवि सिंग या रॅपरने एक रॅप साँग तयार करुन पत्री पूल कब बनेगा? हा प्रश्न विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा