राज्यात २० जून ला विधानपरिषदच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये विधानसभेचे सदस्य हे १० जागांसाठी मतदान करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे ५६, राष्ट्र्वादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, तर भाजपाचे १०५ असे प्रमुख राजकीय पक्षांचे बलाबल आहे. तर इतर पक्षांचे १६ आणि अपक्ष १३ आमदार आहेत. विधानसभेच्या एकुण आमदारांची संख्या आणि निवडणूकीच्या १० जागा लक्षात घेता विजय मिळवण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा