मुंबईतील रस्त्यांवर उत्सव काळात मंडप उभारण्यासाठी खोदलेले खड्डे न बुजविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सव मंडळांना प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. मग खड्डेमय आणि ओबडधोबड रस्त्यांसाठी जबाबदार धरून मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दंड का करू नये, असा सवाल सामाजिक संस्थांनी उपस्थित केला आहे. वाचडॉग फाऊंडेशनने अशा आशयाचे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा