मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरीत्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तींसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिले. तर १५ वर्षांपूर्वीची वाहने मोडीत काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ते दोन भंगार केंद्र सुरू करण्याची सूचना केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा