मुंबई : अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नदी काठांवर काय परिणाम होईल, या बाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने रुरकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करण्यास सांगितले आहे. या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टी बाबत आपली भूमिका जाहीर करेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा