मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाला हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नियोजन करावे लागणार आहे. या प्रकल्पातील नाल्याची रुंदी आणखी वाढवावी लागेल. अंधेरी सब-वेमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवाह येत आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांवर ताण येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेऊन क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा