मुंबई : खरतर ४०० ग्रॅम वजनाच्या बाळावर उपचार हे आमच्यासाठी आव्हान होते. शहापूरच्या आदिवासी भागातून आलेल्या एका महिलेने ४०० ग्रॅम वजनाच्या बाळाला ठाणे जिल्हा रुग्णालयात जन्म दिला. मुळातच या मातेला पुरेसा पोषण आहार मिळाला नसल्याने बाळाला वाचवणे हे मोठे आव्हान होते. जवळपास दीड महिना बाळावर एसएनसीयूत (विशेष नवजात बालक काळजी कक्ष) उपचार करत होतो…आज बाळ व आई सुखरूप आपल्या घरी परत गेले असे सांगताना डॉ सुरेश वानखेडे यांच्या चेहेर्यावर एक समाधान दिसत होते… अशा कमी वजनाच्या अनेक बाळांवर ठाणे जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार होत असून कमी वजनाच्या नवजात बाळांसाठी रुग्णालयातील एसएनसीयू जीवनदायी बनले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा