मुंबई : अडीच वर्षे यशस्वी चाललेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. त्यासाठी खोके कोणी पुरवले? विमाने, हॉटेल्स कोणी आरक्षित केली? हे सर्व आता लक्षात येत आहे. शिवसेना पंतप्रधानांच्या मित्राच्या हिताच्या आड येत असल्याने सरकार खाली खेचण्यात आले. त्यासाठी कटकारस्थान करण्यात आले. धारावी प्रकल्पात १०० कोटींपेक्षा जास्त ‘टीडीआर’ मिळणार असून जगातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा