मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा याला मानवी जीवनाची काडीचीही पर्वा नाही. अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शहा याची अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताना केली. आरोपीला अटकेच्या कारणांची माहिती देणे कायद्याने अनिवार्य आहे. मात्र, हे प्रकरण या नियमाला अपवाद आहे. या प्रकरणातील आरोपींना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्याची आणि त्याच्या परिणामांची पूर्ण माहिती होती, असेही न्यायालयाने शहा याच्यासह त्याचा चालक राजऋषी बिडावत याला दिलासा नाकारताना प्रामुख्याने अधोरेखीत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा