मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिसरात २०३० पर्यंत सुमारे ३० लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या निती आयोगाने दिलेल्या उद्दिष्टापैकी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईत दहा लाख झोपु घरांची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या दिशेने प्राधिकरणाने आखणी करण्यास सुरुवात केली असून सध्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुनर्वसनातील अधिकाधिक घरे निर्माण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा