नागपूर : सात ते आठ दशकानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये भारतात आठ चित्त्यांचे आगमन झाले. हे आठही चिते आता भारतातील वातावरणात रुळले आहेत. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सफारीदरम्यान पर्यटकांना चिते दिसू शकतील, असे संकेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. त्यानंतर आता येत्या फेब्रुवारीमध्ये दक्षिण अफ्रिकेतून १२ चिते येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा