भंडारा : मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त मिळणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णयराज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेला असताना भंडारा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर मात्र विद्यार्थ्यांकडून १० मिनिटांच्या आधीच पेपर घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न लिहून व्हायचे असल्याने त्यांनी रडारड सुरू केली. तर दुसऱ्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर १० मिनिटांसाठी पेपर पुन्हा देण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा